Bol Maharashtra
निवडणूक

निकाल लागे पर्यंत आकडेमोड,उमेदवारांचा खर्च वाढणार…!

नगरपालिका, नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीचा उद्या ३ तारखेला घोषित होणारा निकाल आता उच्च न्यायालयाने २१ तारखेस केल्याने १५ दिवस निकाल लांबला आहे त्यामुळे निवडणूक प्रचारात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना जपणाऱ्या उमेदवार मंडळीस पुन्हा पुढील १५ दिवस त्यांच्याच विजयाचे गणित व आकडे मोड एकूण घ्यावे लागेल त्यासाठी त्यांचा खर्च देखील करावा लागणार आहे.

Related posts

आर्णी च्या प्रचार सभेत ना.संजय भाऊ राठोड यांची तुफान फटकेबाजी..!

bol maharashtra

आर्णी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गट नेतापदी निलोफर साजिद बेग यांची एकमताने निवड…!

bol maharashtra

५०% आरक्षण मर्यादा ओलांडली आता तेथे दुसऱ्या टप्प्यात निवडणुका..?

bol maharashtra