भारतीय क्रिकेट विश्वात अनेक हिरे झाले त्यात भारताला विजय मिळवून देण्यासाठी ज्यांची कामगिरी स्मरनात राहील असे शेकडो नाव आहेत त्यात गोलंदाज म्हणून हरभजन सिंग यांचे...
संजू सॅमसंग, शिवम दुबे,हार्दिक पंड्या,तिलक च्या जोरदार वेगवान फलंदाजी च्या जोरावर व तसेच जसप्रीत बुमराहच्या किफायतशीर गोलंदाजी व शिवम दुबे च्या अप्रतिम झेल या सर्व...
तुमच्या विजया पेक्षा आमच्या पराभवाची चर्चा जास्त झाली असे राजकारणात म्हटले जाते .तसेच काहीसे टी ट्वेन्टी विश्वकप क्रिकेट स्पर्धेत पहायला मिळाले सुवर ८ मधील सामन्यात...
यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत विविध सामाजिक क्रीडा विषयक व आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा व मदत सहकार्य करण्याच्या दृष्टीने ऑपरेशन...
टी ट्वेन्टी विश्वकप २०२६ च्या सामन्यात सर्वांचे अंदाज चुकवत झिबोंबे संघाने आधी बलाढय अस्ट्रेलीया संघका व आज श्रीलंका संघाला पराभूत करून मजबूत स्थिती प्राप्त केली...
मैदानी खेळातून युवकां मध्ये शारीरिक व मानसिक दृढता येते व मैदानी ससामन्यातून संघ भावना व शिस्त विकसित होते असे प्रतिपादन आर्णी केलापूर मतदार संघाचे लोकप्रिय...
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट चा सामना असला की केवळ भारत पाकिस्तान नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष सामन्या कडे लागलेले असते. आजवर विश्व चषकात सतत...
क्रिकेट जरी अनिश्चिततेचा खेळ असला तरी अस्ट्रेलीया संघ बलाढय मानला जातो. तर दुसरी कडे श्रीलंकेने देखील नेहमीच प्रस्तिकात्मक खेळ खेळत सामने पलटुन विजय मिळवला आहे....
ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आर्णी पोलीस स्टेशन मधून क्रिकेट चा थरार…ए.पी.ए.चे आयोजन… यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सामाजिक,शैक्षणिक, क्रीडा विषयक व कायदेशीर...
२०-२० विश्वचषक सामन्याचा पहिला सामना भारतीय संघाने जिंकला खरा पण नवख्या संघा विरुद्ध बलाढ्य मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही. ...