काय करता काचाचे त्या, तडे गेल्यावर टांगता कुठे इज्जतीचे, मढे गेल्यावर जपून ठेवा एकतरी पाठीराखा आपला टोळी कुठे सुरक्षित राहते, भडे मेल्यावर फितुरीत जींकल्या का...
ज्यांना त्यांची ओळखच एका वऱ्हाडी कवितेने दिली. गावात झालेल्या ६३ व्या विदर्भ साहित्य संमेलनातून रसिक श्रोते समीक्षक सर्वांनी त्यांना डोक्यावर घेतले. पुढे सलग ३ वेळा...
नाविण्यापुर्ण उपक्रम राबवून परसोडा ग्राम पंचायत नाव लौकिकास प्राप्त -मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की *मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान स्पर्धेच्या तयारीची पाहणी व घरकुल भूमिपूजन...
भाग्यनगर साहित्य सेवा संगमचा २३ वा स्थापना दिवस उत्साहात; डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वाटचाल आवश्यक – गजानन बिडकर हैदराबाद प्रतिनिधी : भाग्यनगर सरस्वती साहित्य सेवा संगमचा २३...
डिजिटल युगात वाचन संस्कृतीचा विस्तार आवश्यक डॉ. सविता कांबळे मुक्तमंथन वाचक लेखक मेळावा उत्साहात अमरावती ( प्रतिनिधी) आधुनिक तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरामुळे डिजिटल संस्कृतीचा उदय...
आर्णी चे नामवंत विख्यात वऱ्हाडी कवी गीत व गझल कार शेतकरी विद्रोही साहित्यिक यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी चे भूषण बिब्बाकार विजय ढाले यांनी त्याच्या अप्रतिम रचनेतून...
सातारा म्हणजे ऐतिहासिक भूमी छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजी महाराज व राजे शाहू महाराजांच्या गादी चा शौर्य पराक्रम अनुभवलेली भूमी त्यात मातीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे...
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शालेय साहित्य भेट….. आर्णी :- गरिबांच्या मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून शहरातील मातोश्री शांताबाई तु चव्हाण विद्यालय आर्णी येथील शिक्षक...
मुख्याध्यापक हा शाळा सुधार समिती चा सचिव असतो आपल्या शाळेचे हित जोपासणे हे त्यांचे कर्तव्य असते मात्र शाळेच्या मुख्याध्यापक यांनी शाळा सुधार समिती ला विश्वासात...