Bol Maharashtra

Category : साहित्य

बिना केटेगरी साहित्य

टोळी कुठं सुरक्षित रहाते भडे गेल्यावर, कवी विजय ढाले यांची अप्रतिम रचना..!

bol maharashtra
काय करता काचाचे त्या, तडे गेल्यावर टांगता कुठे इज्जतीचे, मढे गेल्यावर जपून ठेवा एकतरी पाठीराखा आपला टोळी कुठे सुरक्षित राहते, भडे मेल्यावर फितुरीत जींकल्या का...
सामाजिक साहित्य

जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचवण्यासाठी अभिनव सुरवात करणारा अवलिया कवी विजय ढाले….!

bol maharashtra
ज्यांना त्यांची ओळखच एका वऱ्हाडी कवितेने दिली. गावात झालेल्या ६३ व्या विदर्भ साहित्य संमेलनातून रसिक श्रोते समीक्षक सर्वांनी त्यांना डोक्यावर घेतले. पुढे सलग ३ वेळा...
साहित्य

नाविण्यापुर्ण उपक्रम राबवून परसोडा ग्राम पंचायत नाव लौकिकास प्राप्त -मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की

bol maharashtra
नाविण्यापुर्ण उपक्रम राबवून परसोडा ग्राम पंचायत नाव लौकिकास प्राप्त -मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की *मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान स्पर्धेच्या तयारीची पाहणी व घरकुल भूमिपूजन...
साहित्य

भाग्यनगर साहित्य सेवा संगमचा २३ वा स्थापना दिवस उत्साहात; डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वाटचाल आवश्यक – गजानन बिडकर 

bol maharashtra
भाग्यनगर साहित्य सेवा संगमचा २३ वा स्थापना दिवस उत्साहात; डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वाटचाल आवश्यक – गजानन बिडकर हैदराबाद प्रतिनिधी : भाग्यनगर सरस्वती साहित्य सेवा संगमचा २३...
साहित्य

डिजिटल युगात वाचन संस्कृतीचा विस्तार आवश्यक

bol maharashtra
  डिजिटल युगात वाचन संस्कृतीचा विस्तार आवश्यक डॉ. सविता कांबळे मुक्तमंथन वाचक लेखक मेळावा उत्साहात अमरावती ( प्रतिनिधी) आधुनिक तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरामुळे डिजिटल संस्कृतीचा उदय...
साहित्य

पाया मजबूत असल्यावरच संघटन पुढे चालते: अनंता गावंडे

bol maharashtra
  पाया मजबूत असल्यावरच संघटन पुढे चालते… अनंता गावंडे आर्णी आर्णी सायकलींग क्लबच्या आठव्या वर्धापन दीनाच्या महालक्ष्मी लाॅन मधिल आयोजित कार्यक्रमामधून अध्यक्षीय भाषणामधून माजी जिल्हा...
साहित्य

राजेंच्या भूमीत बिब्बाकार गरजला,’आमची जिंदगी लाकूडफाटा’कवितेतून विजय ढाले यांचा व्यवस्थेवर प्रहार…!

bol maharashtra
आर्णी चे नामवंत विख्यात वऱ्हाडी कवी गीत व गझल कार शेतकरी विद्रोही साहित्यिक यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी चे भूषण बिब्बाकार विजय ढाले यांनी त्याच्या अप्रतिम रचनेतून...
साहित्य

राजेंच्या सातारा येथे गुंजला आर्णी चा वऱ्हाडी स्वर,विजय ढाले यांच्या कवितेने जिंकली रसिकांची मने…!

bol maharashtra
सातारा म्हणजे ऐतिहासिक भूमी छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजी महाराज व राजे शाहू महाराजांच्या गादी चा शौर्य पराक्रम अनुभवलेली भूमी त्यात मातीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे...
Last 24 Hour सामाजिक साहित्य

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शालेय साहित्य भेट…..

bol maharashtra
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शालेय साहित्य भेट….. आर्णी :- गरिबांच्या मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून शहरातील मातोश्री शांताबाई तु चव्हाण विद्यालय आर्णी येथील शिक्षक...
Last 24 Hour गुन्हा मोठी बातमी साहित्य

इजनी च्या मुख्याध्यापकाने केला भंगारावर हाथ साफ,पवन पाचकोरे यांनी केली तक्रार…!

bol maharashtra
मुख्याध्यापक हा शाळा सुधार समिती चा सचिव असतो आपल्या शाळेचे हित जोपासणे हे त्यांचे कर्तव्य असते मात्र शाळेच्या मुख्याध्यापक यांनी शाळा सुधार समिती ला विश्वासात...