सतत ची नापिकी अतिवृष्टी शेतमालास मिळणारा कवडीमोल बाजार भाव यातून आजवर लाखो शेतकरी आत्महत्या झाल्या त्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या मराठवाडा व विदर्भातील आहेत विदर्भातील...
शेतकरी आत्महत्या हा एक कलंक असून त्यात यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुका दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे म्हणूनच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हाचे...
*जिल्हास्तरीय कृषी तांत्रिक समिती सदस्यपदी हरिहर लिंगणवार यांची नियुक्ती* सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील रब्बी, खरीप पीक यांचे कृषिमूल्य दर ठरविणे तसेच पशुपालन, मस्त्यपालन शेतकऱयांना...
आर्णी येथील तालुका कृषी कार्यालयात भ्रष्टाचाराणे कळस गाठला असून सर्व सामान्य शेतकरी हिताच्या योजनेत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे मात्र या प्रकारा कडे जिल्हा कृषी...
आर्णी कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देते.त्यामुळे येथे घेण्यात येणारे सर्व निर्णय हे शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन आम्ही संचालक मंडळ घेत असतो...