Category : कृषी
नुकसानग्रस्त केळी व डाळिंब बागांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद
**माढा ता. प्रतिनिधी – दिपक लांडगे** माढा तालुक्यातील कोंढारभाग परिसरात अलीकडील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या केळी व डाळिंब बागांची आज सोलापूर जिल्हाधिकारी **श्री. एस. कार्तिकेन**...
पीएम-किसान लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य ३० जूनपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
निफाड तालुका प्रतिनिधी : गौरव ठाकरे निफाड:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३० जून २०२६ पूर्वी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण...
बळीराजाचा वीजपुरवठ्यासाठी एल्गार; आर्णी महावितरण कार्यालयात निवेदन सादर
आर्णी : शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळावा या मागणीसाठी रुद्रापूर, परसोडा, महाळुंगी, चिकणी तसेच परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी आर्णी येथील महावितरण कार्यालयात धडक देत निवेदन सादर...
कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांने संपवले जिवन, शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच…!
सतत ची नापिकी अतिवृष्टी शेतमालास मिळणारा कवडीमोल बाजार भाव यातून आजवर लाखो शेतकरी आत्महत्या झाल्या त्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या मराठवाडा व विदर्भातील आहेत विदर्भातील...
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला महसूल विभागाच्या मिशन उभारी ने दिली मायेची ऊब…!
शेतकरी आत्महत्या हा एक कलंक असून त्यात यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुका दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे म्हणूनच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हाचे...
जिल्हास्तरीय कृषीतांत्रिक समितीच्या सदस्यपदी शिवसेनेचे संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार यांची निवड…!
*जिल्हास्तरीय कृषी तांत्रिक समिती सदस्यपदी हरिहर लिंगणवार यांची नियुक्ती* सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील रब्बी, खरीप पीक यांचे कृषिमूल्य दर ठरविणे तसेच पशुपालन, मस्त्यपालन शेतकऱयांना...
आर्णी तालुका कृषी कार्यालयातील भ्रष्टाचारा विरुद्ध विजय राठोड यांचा एल्गार…!
आर्णी येथील तालुका कृषी कार्यालयात भ्रष्टाचाराणे कळस गाठला असून सर्व सामान्य शेतकरी हिताच्या योजनेत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे मात्र या प्रकारा कडे जिल्हा कृषी...
शेतकरी हिताला प्राधान्य: अनिल आडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती
आर्णी कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देते.त्यामुळे येथे घेण्यात येणारे सर्व निर्णय हे शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन आम्ही संचालक मंडळ घेत असतो...
