Bol Maharashtra
कृषी बिना केटेगरी

शेतकरी हिताला प्राधान्य: अनिल आडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती

आर्णी कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देते.त्यामुळे येथे घेण्यात येणारे सर्व निर्णय हे शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन आम्ही संचालक मंडळ घेत असतो असे प्रतिपादन आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आर्णी नगरपरिषद चे पहिले माजी नगराध्यक्ष अनिल आडे यांनी व्यक्त केले.

बोल महाराष्ट्र सोबत अनोपंचारिक बोलतांना ते म्हणाले की जेष्ठ नेते मार्गदर्शक माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या मार्गदर्शनात मी स्व.लोकनेते व यवतमाळ जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष रामजी भाऊ आडे यांचा सर्वसामान्य माणूस शेतकरी हित जपण्यासाठी दिलेला वारसा व संस्कार मला काम करण्याची प्रेरणा देतात.असेही अनिल आडे म्हणाले

 

 

Related posts

शहरासाठी तळमळीने झटलेला लोकसेवक भिकमचंद लोया…!

bol maharashtra

बाबा कंबलपोष यांच्या वरील अतूट श्रद्धा व भक्तीने कारंजा वरून नग्रेसवक सायकल ने पोहचले दर्शनाला…!

bol maharashtra

योग्य उपचारांचे फलित : रुग्णाकडून देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा सन्मान

bol maharashtra