Bol Maharashtra
बिना केटेगरी साहित्य

टोळी कुठं सुरक्षित रहाते भडे गेल्यावर, कवी विजय ढाले यांची अप्रतिम रचना..!

काय करता काचाचे त्या, तडे गेल्यावर
टांगता कुठे इज्जतीचे, मढे गेल्यावर

जपून ठेवा एकतरी पाठीराखा आपला
टोळी कुठे सुरक्षित राहते, भडे मेल्यावर

फितुरीत जींकल्या का लढाया कोणत्या
सत्त्याचाच ‘विजय’ नैतिक लढे केल्यावर

चौकिदारावर लक्ष ठेवण्या नेमा चौकिदार
पाण्यावाचून मालक मरते तळे पिल्यावर

नैतिकतेचा दर्जा जीच्या हातामध्ये आहे
बाजी लावून शिल न्यारे, खरे शेल्यावर

चारित्र्याचे शाबूत ठेवा वलय भोवताली
चंद्र सुद्धा धुसर दिसतो , कडे केल्यावर

Related posts

साध्या कुटुंबातून डीएम कार्डियोलॉजीपर्यंतची प्रेरणादायी वाटचाल : डॉ. सुफियान बैग मिर्झा यशस्वी

bol maharashtra

जि. प. प्राथमिक शाळा शिक्रापूर मधील नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न ..!

bol maharashtra

जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीकविमा लाभा पासून वंचित रहाणार नाही, पालकमंत्री ना. संजय राठोड यांची ग्वाही पुढाकार घेऊन लवकरच तोडगा काढणार..!

bol maharashtra