Bol Maharashtra
निवडणूक राजकारण

आज दिलासा उद्या काय..?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने तूर्तास येत्या २ तारखेला होणाऱ्या निवडणूका वेळेवर होतील पण निवडणुका ह्या पुढील निर्णया च्या आधारे घेण्यात यावा असे म्हटले आहे.त्यामुळे टांगती तलवार आता दूर झाली असली तरी पुढील सुनावणी मोठ्या खंडपीठा समोर होईल आणि ती तारीख २१ जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे त्यामुळे जिथे आरक्षण मर्यादा ५०% मर्यादा ओलांडली तेथे निवडणूक झाली निकाल लागला तरी विजयी उमेदवाराला या निर्णयाचा कसा फटका बसतो हे पाहणे गरजेचे आहे.

Related posts

महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल उद्या वाजणार…!

bol maharashtra

नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी सामाजिक जाणिव जपत केले स्वखर्चाने कचरा कुंडी चे वाटप…!

bol maharashtra

लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

bol maharashtra