Bol Maharashtra
बिना केटेगरी

विकासाची तळमळ असणारे नेतृत्व म्हणजे अजित दादा;आमदार प्रा.राजू तोडसाम

अजित पवार हे राजकीय दृष्टीने वेगळ्या पक्षाचे होते मात्र त्यांनी विकासात कधीच भेदभाव केला नाही ते कायमस्वरूपी विकासासाठी तळमळीने शेवटच्या श्वासा पर्यंत काम करत राहिले ते आजच्या सर्व लोकप्रतिनिधी साठी प्रेरणादायी असे व्यक्ती होते या शब्दात आर्णी केळापूर मतदारसंघाचे  लोकप्रिय आमदार प्रा.राजू तोडसाम  यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

बारामती येथे जाऊन आमदार तोडसाम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंत्य दर्शन घेतले व अंत्यविधीस उपस्थित राहून पवार कुटुंबाचे सांत्वन केले.

Related posts

आर्णीत अभूतपूर्व भक्तीयोग, शेकडो वर्षात एकदा येते असा योग, बाबा कंबलपोष वपेंटर बाबा चा संदल एकाच दिवशी…!

bol maharashtra

अखेर माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद सदनिका घोटाळ्यात गेलेच…!

bol maharashtra

शहराच्या विकासासाठी शिवसेनेला विजयी करा:ना.संजय राठोड

bol maharashtra