Bol Maharashtra
बिना केटेगरी

विकासाची तळमळ असणारे नेतृत्व म्हणजे अजित दादा;आमदार प्रा.राजू तोडसाम

अजित पवार हे राजकीय दृष्टीने वेगळ्या पक्षाचे होते मात्र त्यांनी विकासात कधीच भेदभाव केला नाही ते कायमस्वरूपी विकासासाठी तळमळीने शेवटच्या श्वासा पर्यंत काम करत राहिले ते आजच्या सर्व लोकप्रतिनिधी साठी प्रेरणादायी असे व्यक्ती होते या शब्दात आर्णी केळापूर मतदारसंघाचे  लोकप्रिय आमदार प्रा.राजू तोडसाम  यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

बारामती येथे जाऊन आमदार तोडसाम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंत्य दर्शन घेतले व अंत्यविधीस उपस्थित राहून पवार कुटुंबाचे सांत्वन केले.

Related posts

जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीकविमा लाभा पासून वंचित रहाणार नाही, पालकमंत्री ना. संजय राठोड यांची ग्वाही पुढाकार घेऊन लवकरच तोडगा काढणार..!

bol maharashtra

श्रीराम हेल्थ क्लब चा मुंबईत बोलबाला..!

bol maharashtra

आरोग्य सेवे चे कार्य प्रशंसनिय:माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस च्या आरोग्य सेवेला उस्फुर्त प्रतिसाद..!

bol maharashtra