Bol Maharashtra
धर्म - कर्म

संत सेवालाल महाराजांचे विचार कृतीत आणण्याची गरज;ना.संजय भाऊ राठोड

बंजारा समाजाचे धर्मगुरू दैवत संतश्रेष्ठ सेवालाल महाराज यांनी केवळ बंजारा नव्हे तर सर्व समाजाला जागृत वकरण्याचे काम केले.आज शिक्षण व्यवसाय आणि व्यसनमुक्ती बंजारा समाजास आवश्यक आहे सेवालाल महाराजांचे विचार अनुकरण करून कृतीत आणण्यासाचि गरज आहे असे प्रतिपादन रस्त्याचे मृद व जलसंधारण मंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी केले ते बिड जिल्ह्यातील काठोडा  येथील आयोजित बंजारा समाज मेळाव्यात बोलत होते.

श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित बंजारा महामेळावा, भव्य लेंगी स्पर्धा व बंजारा सांस्कृतिक कार्यक्रमास ना.संजय भाऊ राठोड हे उपस्थित होते

संत सेवालाल महाराज, माता जगदंबा देवी व रामराव महाराज यांचे  त्यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले तसेच समाजबांधवांशी संवाद साधला.

या प्रसंगी महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज, आमदार विजयसिंह पंडित, महंत सुंदरसिंग महाराज तसेच बंजारा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक लेंगी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत आनंदाचे क्षण अनुभवले. असे मत ना.संजय भाऊ राठोड यांनी व्यक्त केले.

 

Related posts

आर्णी च्या एन एम जी ग्रुप चा सामाजिक आदर्श,संदल च्या खर्चाचे पैसे दिले कॅन्सरग्रस्त रुग्णांस…!

bol maharashtra

विधानसभा सामान्य निर्वाचन के मद्देनजर पुलिस और SSB की सयुंक्त टीम ने किया फ्लैग मार्च्

Web1Tech

गड कोट मोहिमेसाठी आर्णी तालुक्यातील १०० धारकरी रवाना..!

bol maharashtra