Bol Maharashtra
धर्म - कर्म

दत्त शिखर गडा चे नवे ३१ वे महंत योगी शाम भारती महाराज,तीन वेळा निघाली ईश्वर चिट्ठी..!

श्री क्षेत्र माहूरगड येथील जागृत दत्त शिखर संस्थानचे महंत, पूजनीय मधुसूदनजी भारती महाराज (३० वे महंत) यांचे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले आहे ते १९७८ पासून या गादीवर विराजमान होते आणि आपल्या साध्या जीवनशैलीसाठी व आध्यात्मिक कार्यासाठी ते ओळखले जात असत मधुसूदनजी भारती महाराज (दिवंगत) .
: दत्त शिखर, माहूरगड, जिल्हा नांदेड
परंपरा: भारती संप्रदायाची परंपरागत गादी
विशेष: त्यांच्या काळात ते पायी प्रवास करत व वाहनांचा वापर करत नसत .
त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे

आता ३१ वे गादीचे मालक म्हणून योगी श्याम भारती यांची निवड करण्यात आली त्यांच्या नावाची ईश्वर चिठ्ठी ३ वेळा निघाली.

Related posts

भीमा कोरेगाव विजयस्तंभ कार्यक्रमासाठी वाहतूक बदल चाकण, शिक्रापूर, वाघोली मार्गांवर निर्बंध

bol maharashtra

आर्णी येथील ऐतिहासिक शिवपुरान साठी चोख व्यवस्था ठेवा,पालकमंत्री ना.संजय राठोड यांची प्रशासनास सूचना…!

bol maharashtra

विधानसभा सामान्य निर्वाचन के मद्देनजर पुलिस और SSB की सयुंक्त टीम ने किया फ्लैग मार्च्

Web1Tech