श्री क्षेत्र माहूरगड येथील जागृत दत्त शिखर संस्थानचे महंत, पूजनीय मधुसूदनजी भारती महाराज (३० वे महंत) यांचे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले आहे ते १९७८ पासून या गादीवर विराजमान होते आणि आपल्या साध्या जीवनशैलीसाठी व आध्यात्मिक कार्यासाठी ते ओळखले जात असत मधुसूदनजी भारती महाराज (दिवंगत) .
: दत्त शिखर, माहूरगड, जिल्हा नांदेड
परंपरा: भारती संप्रदायाची परंपरागत गादी
विशेष: त्यांच्या काळात ते पायी प्रवास करत व वाहनांचा वापर करत नसत .
त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे
आता ३१ वे गादीचे मालक म्हणून योगी श्याम भारती यांची निवड करण्यात आली त्यांच्या नावाची ईश्वर चिठ्ठी ३ वेळा निघाली.
