Bol Maharashtra
धर्म - कर्म

दत्त शिखर गडा चे नवे ३१ वे महंत योगी शाम भारती महाराज,तीन वेळा निघाली ईश्वर चिट्ठी..!

श्री क्षेत्र माहूरगड येथील जागृत दत्त शिखर संस्थानचे महंत, पूजनीय मधुसूदनजी भारती महाराज (३० वे महंत) यांचे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले आहे ते १९७८ पासून या गादीवर विराजमान होते आणि आपल्या साध्या जीवनशैलीसाठी व आध्यात्मिक कार्यासाठी ते ओळखले जात असत मधुसूदनजी भारती महाराज (दिवंगत) .
: दत्त शिखर, माहूरगड, जिल्हा नांदेड
परंपरा: भारती संप्रदायाची परंपरागत गादी
विशेष: त्यांच्या काळात ते पायी प्रवास करत व वाहनांचा वापर करत नसत .
त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे

आता ३१ वे गादीचे मालक म्हणून योगी श्याम भारती यांची निवड करण्यात आली त्यांच्या नावाची ईश्वर चिठ्ठी ३ वेळा निघाली.

Related posts

श्री क्षेत्र तुळापूर व श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे रक्तदान शिबिर संपन्न..!

bol maharashtra

आर्णीतील 9 वर्षांच्या आहिल महेमूद सोलंकीची प्रेरणादायी कामगिरी; पहिल्याच वर्षी पूर्ण केले 30 रोजे

bol maharashtra

प्रजासत्ताक दिनी जिल्हा प्रशासनाला गुरुदेवने धरले धारेवर

bol maharashtra