Bol Maharashtra
सामाजिक

अरुणावती नदी पुला वर लोखंडी कठडे बसवा सामाजिक कार्यकर्ते परवेज बेग यांची मागणी…!

आर्णी चे सर्वधर्म समभावा चे प्रतीक बाबा कंबलपोष दरगाह शरीफ ला जाणारा अरुणावती नदी वरील मुख्य पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे पावसाळ्यात पुरा मुळे वाहून गेल्याने पुलावर अपघाताची श्यक्यता आहे व यात्राही उर्स जवळ आहे त्यामुळे येथील संरक्षक कठडे बसविण्यात यावे अशी मागणी आर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार परवेज बेग यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आर्णी चे उप अभियंता यांचे कडे लेखी निवेदनातून केली आहे.

लवकरचं कठडे बसविण्यात येतील असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पांडे यांनी दिल्याची माहिती आहे.

Related posts

पद नसतांना जनसेवेत तत्पर असणारा जनतेच्या मनातील नगरसेवक…!

bol maharashtra

आर्णी पोलिसांनी जपली वर्दीतली माणुसकी…ठाणेदार निलेश सुरडकर यांनी वृद्धाश्रमास दिली ४० हजारा ची मदत…!

bol maharashtra

आर्णी येथील ऐतिहासिक शिवपुरान साठी चोख व्यवस्था ठेवा,पालकमंत्री ना.संजय राठोड यांची प्रशासनास सूचना…!

bol maharashtra