Bol Maharashtra
सामाजिक

अरुणावती नदी पुला वर लोखंडी कठडे बसवा सामाजिक कार्यकर्ते परवेज बेग यांची मागणी…!

आर्णी चे सर्वधर्म समभावा चे प्रतीक बाबा कंबलपोष दरगाह शरीफ ला जाणारा अरुणावती नदी वरील मुख्य पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे पावसाळ्यात पुरा मुळे वाहून गेल्याने पुलावर अपघाताची श्यक्यता आहे व यात्राही उर्स जवळ आहे त्यामुळे येथील संरक्षक कठडे बसविण्यात यावे अशी मागणी आर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार परवेज बेग यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आर्णी चे उप अभियंता यांचे कडे लेखी निवेदनातून केली आहे.

लवकरचं कठडे बसविण्यात येतील असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पांडे यांनी दिल्याची माहिती आहे.

Related posts

संदीप ढाकुलकर यांची राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर ता . सचिव पदी निवड

bol maharashtra

शिक्रापूर (पुणे) केंदूर येथे विधवा महिलां साठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन समाजात समोरअनोखा आदर्श..!

bol maharashtra

कृष्णा पुसनाके,कॉम्रेड सचिन मनवर व प्रा.पंढरी पाठे यांनी दखल घेताच बोगस खवा-पेढा फॅक्टरी तात्काळ सील

bol maharashtra