Bol Maharashtra
सामाजिक

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ जाहिरातबाजी:कृष्णा पुसनाके,शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ जाहिरातबाजी असून शेतकऱ्यांसाठी यात कुठलीही ठोस योजना नाही.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ध्येय-धोरणांचा अभाव स्पष्ट दिसतो.हा अर्थसंकल्प उद्याच्या फ्रंट पेजपुरताच मर्यादित आहे. अशी कठोर टीका यवतमाळ जिल्हा काँग्रेस सोशीएल मीडिया जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांनी केली.

 

Related posts

काँग्रेस शहराध्यक्षाला विजयाचा गुलाल पक्ष नेते सहकारी आनंदले…!

bol maharashtra

लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

bol maharashtra

सामाजिक संवेदना जपत मुलाचा वाढदिवसाला वृद्धाश्रमात दिले भोजन…!

bol maharashtra