Bol Maharashtra
सामाजिक

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ जाहिरातबाजी:कृष्णा पुसनाके,शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ जाहिरातबाजी असून शेतकऱ्यांसाठी यात कुठलीही ठोस योजना नाही.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ध्येय-धोरणांचा अभाव स्पष्ट दिसतो.हा अर्थसंकल्प उद्याच्या फ्रंट पेजपुरताच मर्यादित आहे. अशी कठोर टीका यवतमाळ जिल्हा काँग्रेस सोशीएल मीडिया जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांनी केली.

 

Related posts

हजारोंच्या साक्षीने साश्रु नयनांनी स्व.वसंतराव शिंदे अनंतात विलीन…!

bol maharashtra

अरुणावती नदी पुला वर लोखंडी कठडे बसवा सामाजिक कार्यकर्ते परवेज बेग यांची मागणी…!

bol maharashtra

९ ऑगस्टला केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या घरावर धडकणार, १ दिवसीय लाक्षणिक उपोषणात बच्चू कडूंचा एल्गार..!

bol maharashtra