केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ जाहिरातबाजी असून शेतकऱ्यांसाठी यात कुठलीही ठोस योजना नाही.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ध्येय-धोरणांचा अभाव स्पष्ट दिसतो.हा अर्थसंकल्प उद्याच्या फ्रंट पेजपुरताच मर्यादित आहे. अशी कठोर टीका यवतमाळ जिल्हा काँग्रेस सोशीएल मीडिया जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांनी केली.
