Bol Maharashtra
सामाजिक

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ जाहिरातबाजी:कृष्णा पुसनाके,शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ जाहिरातबाजी असून शेतकऱ्यांसाठी यात कुठलीही ठोस योजना नाही.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ध्येय-धोरणांचा अभाव स्पष्ट दिसतो.हा अर्थसंकल्प उद्याच्या फ्रंट पेजपुरताच मर्यादित आहे. अशी कठोर टीका यवतमाळ जिल्हा काँग्रेस सोशीएल मीडिया जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांनी केली.

 

Related posts

दिलदार युवा नेता राजीव विरखेडे यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड…!

bol maharashtra

भानसरा प्रा.शाळा व्यवस्थापन समितीच्या अद्यक्षपदि निलेश पावसे…!

bol maharashtra

निताताई राजेश आडे यांचा विजयाचा श्रीगणेशा..बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध निवड….!

bol maharashtra