जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचवण्यासाठी अभिनव सुरवात करणारा अवलिया कवी विजय ढाले….!
ज्यांना त्यांची ओळखच एका वऱ्हाडी कवितेने दिली. गावात झालेल्या ६३ व्या विदर्भ साहित्य संमेलनातून रसिक श्रोते समीक्षक सर्वांनी त्यांना डोक्यावर घेतले. पुढे सलग ३ वेळा...
