आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला महसूल विभागाच्या मिशन उभारी ने दिली मायेची ऊब…!
शेतकरी आत्महत्या हा एक कलंक असून त्यात यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुका दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे म्हणूनच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हाचे...
