यवतमाळ-आर्णी-माहूर-किनवट रेल्वे मार्गाच्या मागणीला दिवसेंदिवस व्यापक जनसमर्थन मिळत असून ही मागणी आता लोकचळवळीचे स्वरूप धारण करत आहे. सेवा भावी संस्था, ग्रामपंचायती, शेतकरी संघटना तसेच विविध...
एखाद्या लोकप्रतिनिधीने मनावर घेतलं… दृष्टी ठेवली… आणि जनतेसाठी काम करण्याचा ध्यास घेतला… तर कचरा साठवण्याची जागासुद्धा क्रीडा नंदनवन बनू शकते… जिथे पूर्वी दुर्गंधी होती… तिथे...
आर्णी पोलीस निरीक्षकास अडचमीत आनन्यासाठी घाटंजी येथून सूत्र हालवत आर्णी च्या एका कथित दलाला सोबत मिळून आर्णी च्या एका सज्जन गृहस्था च्या हातून लाच लुचपत...
आजच्या काळात समाजाच्या उन्नतीसाठी थोर संतांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे संतांचे विचार प्रेरक व समाजाला मार्गदर्शक ठरतो असे प्रतिपादन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व मृड...
काय करता काचाचे त्या, तडे गेल्यावर टांगता कुठे इज्जतीचे, मढे गेल्यावर जपून ठेवा एकतरी पाठीराखा आपला टोळी कुठे सुरक्षित राहते, भडे मेल्यावर फितुरीत जींकल्या का...
पीक विमा लाभा पासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वगळल्या बाबत मोठा गैरसमज निर्माण झाला होता. ती बाबा म्हणजे तांत्रिक चूक होती ही बाब यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री...
देशाला आज संघट्टीत युवा शक्ती ची गरज असून स्व. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील राष्ट्र निर्मितीसाठी शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खासदार...
यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध भागांतील पाणीपुरवठ्याची स्थिती, उपलब्ध जलस्रोतांचा वापर तसेच टंचाई...
यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकासाला चालना मिळावी म्हणुन पालकमंत्री व मृदु व जलसंधारण मंत्री ना. संजय भाऊ राठोड यांनी आढावा बैठक घेतली व प्रशासनास निर्देश...